Friday 6 November 2015

समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात . कारण ....

समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात .
कारण ....
जंगलात लहान मोठी , वाकडी तिकडी अशी अनेक
प्रकारची झाडे वाढलेली असतात . परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही . पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात .
🙏🏻🙏🏻🙏🏻शुभ-प्रभात🙏🏻🙏🏻🙏🏻
🍃💖🍃🌻🍃💖🍃

No comments:

Post a Comment