Sunday 17 November 2019

हीन भारतीय मानसिकता

कायचा घंटा निकाल लावला देवरास,अटबिहारी, अडवानी ह्यांच्यावर कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही? म्हणजेच कॉंग्रेसची सहमची होती बाबरी डीमोलुशनला हे सिध्द होते.संघ,विश्वहिंदू परिशद ,बजरंग ह्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही ना कुठलेही निर्बंध लावले. जे बेकायदेशीर काम केले त्यात कुणालाही जवाबदार धरले नाही. असा कसा कायदा आहे ह्या देशात जो फक्त सलेक्टिक गोष्टीसाठी वापरला जातो.


No comments:

Post a Comment