Friday 11 September 2015

पुर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो

पुर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो तर ती नव्या यशाची सुरूवात असते.
��शुभ सकाळ ��
��आपला दिवस आनंदात जावो��

No comments:

Post a Comment