Monday 18 November 2019

54 years old Milind Soamans wife Ankita Konwar is half of his age

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1763260057139735

India's Most Dangerous Railway Bridge - (Rameswaram Pamban Bridge ).

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1763241440474930?__xts__%5B0%5D=68.ARBLZzPsToijSHcBphkkwn84pSx0ElNHXreQRKcIm3dGqH_EFS3Rq8SCrwShNLy869iFunlqiYmBR2jMZmGfIgjDtE4gNlslN7DkYKanXGUTzK2WXj4OEuzFmmyWdBpvT55pi3IGz0uF3aO9ORDsR1JN2eJb-D0vrAJXd7YNm-yVuPiyGvdnLdvc0PAI7Kiw9tS09zFupVG3MiqEiYIEEi1ZmZ2d0crRkxnaT26qm6DgYn01icBUGBx7wCoTWd-1E4IVaaIatRPL8d5yt1TrgLTXPkdVQ9RFjhS89FozFm8rg7Br0lir0c7aip2-0g3u39GGj6mcB_bAQuxtQ3bXilZr8yevycfcBhHf&__tn__=-R

चमचों की फौज खड़ा कर लेने से सत्य नही बदल जाता -रवीश कुमार

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1763236743808733?__xts__%5B0%5D=68.ARBWUsL6uh132ioSWVpQ48XivQBdoIRCn5X-tXnv8LmfLjhovdnbwKhJAvGPkdwm6SGIkkbSfTVVgypHW7j-vbwO7DWAnMZrGgKH0bFBpY9HEoNJQSOassRygZbeRqJeKVCdqHwQxT7H0La7fSMfTZqB3K9ogkanFzYITLgZR7alHVfew00L9U8jUlCqZTIT9nzQUrWztnJnUJAgwLRaLTwTCeZ9LboeI2kp0lyn4aJ7hoLI1e23oKIcwqGrk-fxprhXd7GIO0R33L6cWn_376JLe-LGojio0IAVsXXrlMhVPDjKLC67sTgMqepWBMQnhSZO558hwypbsYBi33CGPnkXKKTfQUdSdg&__tn__=-R

इस व्यक्ति की किताब पर बना RBI बैंक

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1763233497142391?__xts__%5B0%5D=68.ARCM_HAJKevRFfbC4_DITMHjOAgh_eWLgblxt9KOaydUtavls5xOWJTNiOMScy3aV8J6HcBdhrpMTo-efXID3n9chnSnxCNJ711ysA9QBmicJy-3qgpQALTpNovFe83Q04NIf-yPs8kI1h7ApnVpe6IG1ygT365XoMnwVI-cexXx8OXSsQN-ZSBBLYEfVAm4dYFjnAVrE-TlWa1SCRtiaFGYELG_wylhNWGbMWsKDWasCcXmpGuys7ziJ-_vIUfqWkXaqk7PzsxVHFN-QemnTXBCc0_JhQqLVUIjqqVim26DIFlG06cjLoyTD-jkuMxBGp9bhnhjg1U38BtcUvl7MhJN82izNWr-ubs&__tn__=-R

सायकल वरून पाव विकणाऱ्याचा ऑडीपर्यंतचा प्रवास

सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप

सरन्यायाधी रंजन गोगोई यांच्यावर एका ३५ वर्षीय महिलेने  लैंगिक छळाचे आरोप केले होते  परंतू या प्रकरणात नंतर  त्यांना "क्लीन चीट" देण्यात आली. यात किती तथ्य होते हे त्यांना व त्या महिलेलाच माहीत.

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/cji-accused-of-sexual-and-mental-harrasement-by-a-supreme-court-staffer/articleshow/68964386.cms?fbclid=IwAR23nWiIrwoIEhytBo-rcOfB6aELKHqqTGo7XW-T5zTjum3kgAQWClLJ9Dw

जेएनयू को बदनाम करने की साजिश

JNU भारत की नम्बर 1 यूनिवर्सिटि है जिसकी तुलना हार्वर्ड और आक्सफोर्ड से की जाती है जहां 124 देशो के क्षात्र पढते है साथ ही यहां 60% क्षात्र OBC , SC , ST, वर्ग के हैं जिसकी फीस नाम मात्र की होती है ताकी गरीब मेधावी क्षात्र सर्वोच्च शिक्षा ग्रहण कर सके। 
लेकिन वर्तमान केन्द्र सरकार इसे बदनाम और बर्बाद कर रही हैं। 


तूम्ही ही असलीच कामे करा,बाकी काही करु शकणार नाही.


पिंपरीतील बेशिस्त पोलिस अधिकारी संतोष पाटील

काल या अधिकार्याने “मिरगे” आडनावाच्या एका रिक्षा चालकला रिक्षा इथे का लावतो म्हणून जीपने धडक दिली.जाब विचारल्यावरती म्हणतो जास्त बोललास तर पिंपरीत रिक्षा चालवू देणार नाही.एवढा माज का पाहिजे या लोकांना?












https://www.facebook.com/photo.php?fbid=1761603430638731&set=a.180648705400886&type=3

Sunday 17 November 2019

जेएनयू को क्यों बंद कर देना चाहिये


King Salman of Saudi (सौदीचे राजे सलमान)

King Salman of Saudi
सौदीचे राजे सलमान
अरब राजे आणि त्यांच्या परिवारांतील बरेच लोक हे तुलनेने कट्टर, अहंकारी, धार्मिक आणि व्यापारी वर्गातील अरबांपेक्षा तुलनेने फारच कमी गोरे(बरेच काळेसावळे आहेत) अधिक सुज्ञ,विद्वान,कमी धार्मिक, उदारमतवादी, माणुसकीचा भाव जपणारे आणि बराच संघर्ष करून वरती आले आहेत.धर्म हा सामान्य माणसांसाठी असतो. राजे हे फार व्यवहारिक असतात.


अफगाण लोक आणि भारतातील वर्णव्यवस्था


अफगाण लोक हे गोरे,उंच,धिप्पाड आणि फार धार्मिक आणि अहंकारी असतात. अफगाण महिलांमुळे भारतात वेगवेगळे वर्ण निर्माण झाले.हे लोक पूर्णतः भटके होते.जेव्हा कृष्णवर्णी आणि विद्वान सुमेरियन लोक पूर्वेकडे येऊ लागले तेव्हा त्यांचे अफगाण महिलांशी संबंध निर्माण होऊन भारतात येण्याअगोदरच त्यांच्यात वेगवेगळे वर्ग तयार झाले होते. जेवढे जास्त संबंध निर्माण झाले ते भारतीय अधिक अहंकारी बनले. कृष्णवर्णी पुरुषांचा अफगाण महिलांशी संबंध आला हे भारतीयांच्या अनुवांशिक अभ्यासातून सिद्ध झाले आहे.


लबाड भ्रष्टवादी

का रे राष्ट्रवादी लोक तोर्यात होते अबे फालतू छोल्लर गोष्टीसाठी सरकारी बस फोडणारी शिवसेना,आपल्याच लोकांकडून हप्ते वसुल करते,गुंडागर्दी करणारे लोकांसोबत तूम्ही सरकार स्थापन करणार स्वताची पात्रता बघा काय वेळ आली आहे.तुमच्याच नेत्यानी ह्याना महाराष्ट्रात पक्षाचा दर्जा मिळवून दिला.शिवसेनेच्या गुंड लोकांना राजकीय स्टेटस मिळवून तुम्हीच दिले. स्वताच्या पायावर दगड मारुन घेणे म्हणतात ह्यालाच.feel pity for you.


हीन भारतीय मानसिकता

कायचा घंटा निकाल लावला देवरास,अटबिहारी, अडवानी ह्यांच्यावर कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही? म्हणजेच कॉंग्रेसची सहमची होती बाबरी डीमोलुशनला हे सिध्द होते.संघ,विश्वहिंदू परिशद ,बजरंग ह्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही ना कुठलेही निर्बंध लावले. जे बेकायदेशीर काम केले त्यात कुणालाही जवाबदार धरले नाही. असा कसा कायदा आहे ह्या देशात जो फक्त सलेक्टिक गोष्टीसाठी वापरला जातो.


खोटा अभिमान




जानव घालणारा,मुलांची मौंज करणारा ब्राम्हण जातिवादी वाटत नाही कुणाला. हातावर, छातीवर मी मराठा गोंदवणारा ,प्रोफाईलवर शिवाजी स्वताची जायदाद असल्या सारखे मराठा जातीचा टेंभा मिरवणारे जातिवादी वाटत नाहित.पण वंचितांन आपली जात सांगितली आणि समान वागणुकीची अपेक्षा केली की जातीवाद कसा होतो. इथे स्वतच्या घरातल्या मुली, बहिणीवर कडी नजर ठेवून असणारे पुरुष जतिवादा मिटला पाहिजे म्हणून पोस्टी टाकतात किती दिवस सोंग कराल राव.



धार्मिक वर्ग सर्वात जास्त अहंकारी आणि लबाड असतो.


तो एक दिवस म्हणाला जरा बस तुला काही सांगायचे आहे.
इच्छा नसतानाही प्रत्येकदा वाद नको म्हणून बसली.
तुला माहिती आहे का आजकाल सगळा खालचा वर्ग ब्राह्मण मुली पटवून लग्न करतात.
मी : हो म्हणजे प्रेम विवाह करतात चांगलं आहे की
तो : ते बदला घेतात आहे
मी : (ऐकून माथा भडकलेला होता) तुम्हीच ना ते १६ वर्षाच्या धोब्याच्या पोरी बरोबर चाळीसाव्या वर्षी झोपला तिला रखेल ठेवली.
अहो लग्न करतात ते रखेली ठेवत नाही. जानवे घालून अख्खी कृष्णपक्षी शाखा तयार केली हो तुम्ही. केशवपन झालेल्या विधवांची पोट सुद्धा आणली की तुम्ही, संस्कृती शिकवताय आता.
तो: भान आहे का तुला इतक्या मोठ्यांना असे बोलतांना ?
मी : चांगलेच आहे जानवे घातले म्हणजे रखेल पवित्र होते काय? इतकी हिंमत आहे तर लग्न करून मंगळसूत्र टाका की तिच्या गळयात.
तो: तुला वेड लागलं आहे काय? तू कुठे जन्म घेतला आणि काय वागते ,बोलते तुला कळते का? तुझ्या नवऱ्याला हे थेर चालतात का?
मी: हो माणूस म्हणून जगायचे कळले ना . माणूस वर्गात अन वर्णात विभागात नाही. तुमच्या सारख्या थर्ड क्लास माणूस नाही माझा नवरा माझ्या सारखा आहे.
तो : चूक झाली बोललॊ ^



किल्ले रामशेज:लाकडी तोफा आणि तब्बल पाच वर्षे वार झेलून न पडलेला किल्ला

Friday 15 November 2019

Heat transfer principle

If I will put hot and cold water vessels close to each other then what will happen and why? Does cold water become more cooler? or Hot water will become cooler? or Cold water will remain cold as it is?

2nd law of thermodynamics-Energy flows from a higher temperature to a lower temperature (heat flow). Energy flows from a higher pressure to a lower pressure (expansion). Energy flows from a higher voltage potential to a lower voltage potential (electric current). ... For anything to happen, energy has to move or flow or change.

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1759663930832681?comment_id=1759823874150020&notif_id=1573834369825435&notif_t=feed_comment

उष्णता कैसे बहती हैं?

अगर मैंने गरम और ठंडे पाणी के बर्तन पास पास रखे तो क्या होगा और क्यों? ठंडा पाणी और ठंडा हो जायेगा? या गरम पाणी ठंडा हो जाएगा ?या ठंडा पाणी ठंडा ही रह जायेगा?


Quantum Theory and different mirror images of humans around the world.

Quantum Theory and different mirror images of humans around the world.

According to quantum theory, many of our molecules can exist in many places at the same time. That means your duplicates will be somewhere in the world. But it is possible if ancestors of our tribe had continuous matrimonial relation with other tribe in any part of the world. Therefore, it is impossible for me and my family or relatives to find our mirror images in China or Japan but our mirror images are found in some Arabian tribes.The Chitpavan Brahmins are more closely associated with the people of Turkey and Eastern European countries. The Gurjar community in Rajasthan and Kashmir has a high prevalence of Georgia and mountain Jews.


क्वांटम सिद्धांत आणि एकाच मानवाची विविध प्रतिरूप
क्वांटम सिद्धांता प्रमाणे आपल्यातल्या अनेक रेणूंचं अस्तित्त्व एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकतं. म्हणजे आपले डुप्लिकेट या विश्वात कुठंतरी असणारंच. परंतू आपल्या समुदायातील पुरुषांचा किंवा महिलांचा जगातील इतर समुदायातील पुरुष किंवा महिलांशी संबंध आला असेल तर हे शक्य आहे.म्हणजे माझे आणि माझ्या परिवाराचे किंवा नातेवाईकांचे हमशकल चीन किंवा जपान मध्ये मिळणे अश्यकच आहे परंतू काही अरब समुदायांत मिळतात.चित्पावन ब्राह्मणांची जवळीक तुर्की आणि पूर्व युरोपातील देशांतील लोकांशी जास्त आहे. राजस्थान आणि काश्मीरमधील गुर्जर समुदायाची जवळीक जॉर्जिया आणि पर्वतीय ज्यूंशी(Mountain Jews) जास्त आहे.


Farukh Abudullah:Ram Devote

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1759316440867430

Drinking water in copper vessel


Pure Veg Mahadev Thali


Origin of the name "Egypt"(ईजिप्त शब्दाचे मूळ)

Origin of the name "Egypt".
ईजिप्त शब्दाचे मूळ
बरेच भारतीय म्हणतात कि ईजिप्त हे नाव "अजापति" म्हणजे श्रीरामाच्या आजोबांच्या नावावरून आले आहे. परंतू इजिप्त नावाचा अर्थ वेगळा आहे आणि तो खाली दिल्याप्रमाणे आहे.हे "हैक्सोस"(इखाखू) मेंढपाळ म्हणजे पश्चिमेकडून भारतात आलेले "इक्ष्वाकू" वंशाचे लोक होत.हे लोक स्वतःला "अजा-एक-पदा" या देवतेचे वंशज समजायचे. त्यामुळे श्रीरामाचे आजोबा हे अजापति होते अशी म्हणण्याची प्रथा आहे. पुढे गौतम बुद्धा हि याच वंशात जन्माला आले. यातील काही लोकांचे केस आफ्रिकन लोकांप्रमाणे कुरळे होते. मूळ येशू पण असेच होते परंतू नंतर रोमन सम्राटाने स्वतःचा चेहरा येशू म्हणून जगासमोर आणला.हे आफ्रो-आशियाई वंशाचे लोक विचाराने उच्च होते.यांची भाषा "सेमिटिक" परिवारातील होती. याउलट मध्य-आशियातील लोक हे पशुसमान होते.
"पताह" हा ईजिप्तचा सर्वोच्च देव होता.पताह एका पायावरती उभा असलेला दाखविला आहे. "पताह"नेच हे विश्व निर्माण केले आहे आणि त्याचे अस्तित्त्व विश्वनिर्मितीच्या अगोदरपासून आहे अशी प्राचीन ईजिप्तच्या लोकांची श्रद्धा होती. "मात" हि त्यांची सर्वोच्च देवी होती. ईसवी.पुर्व. १५०० च्या दरम्यान पूर्वेकडील "हैक्सोस"(इखाखू) वंशाच्या मेंढपाळ लोकांनी ईजिप्तवरती आक्रमण केले.त्यांनी तेथे बराच रक्तपात घडविला. त्यांची मुख्य देवता हि मेंढ्याचे तोंड असलेली देवता होती. त्यांनीसुद्ध हि देवता एका पायावरती उभी असलेली दाखविली. त्याला त्यांनी "अजा-एक-पदा" म्हणजे एका पायावरती उभा असलेली मेंढा देवता हे नाव दिले.
"अजा-एक-पदा"----संस्कृत मध्ये अजा म्हणजे मेंढा. "अजा-एक-पदा" म्हणजे एका पायावरती उभा असलेली मेंढा देवता.


The Children of War

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1757486601050414

1971 Holocaust:The Truth of Pakistan



https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1757483917717349

जोडी ईशा आणि ऋषीची


ही आहे जय मल्हार मालिकेतील बानू(ईशा केसकर) आणि तो आहे आहे तिचा मित्र आणि काहे दियां परदेस मालिकेतील अभिनेता ऋषी सक्सेना.


देवाचे आभार माना !


सिंहासनासाठीचा खरा सामना.

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1757213667744374?__xts__%5B0%5D=68.ARCpRljmGxqfUYXRpDTMhFOF9Hs4F9_HEeZ0oOQVGf1brDbcX05acfP2Qtni6SPn7VsL5Mtj3LvAssEW2LP_Eadxqx5N7-PqfERRmML2TOgm6Wz10ZlVU15j5KKTB5NGczLSnJVgqV9JL_hIwqxyekEJMrN1SpLGBtjf2f0OsunCki3ii1nK-WiXdgRB88Wqg8EK4L_flAZiIzdPF8ZYYTG_gY19LA6yIPwRwjcuyyPGLFP3e5DZYahzBsftj5M-6zzmqujyN4tnwPEeP6kNfdg5TTbc4ewLlrHNNooupNDcrT_smy8PVVWGzGwHRlj6my7Kr3l67a25NZfkjdkwKexwPp8aRc1ZFA&__tn__=-R

अश्याप्रकारे घेतला होता रतन टाटांनी फोर्ड कंपनीच्या मालकाने केलेल्या अपमानाचा बदला